spot_img
Homeकवितागांधी,

गांधी,

देश-परदेशाच्या, जाती-धर्माच्या सिमा नसतात, मानवी मुल्यांचा लढा लढणार्यांना.
यश अपयाशाच्या तर कल्पनाही स्पर्शत नाही अशा
त्यांच्या नजरेत असते आशा, त्यांच्या स्पर्शात प्राण.
हृदयात शांती सदैव आणि माणुसकीला स्थान.
प्रकाशमय जीनव त्यांचे अंधारातही लखाखणारे.
सद्भावनेचे पुजारी हे, माणुसकीला तारणारे.
जेथे अशा जीवानां पुजले पाहीजे, तेथेच होतो घात.
जग मात्र नतमस्तक होते, घेत फिरते अशा जिवाचा माघ.

- Advertisement -

spot_img