spot_img

Category: कविता

मुंगीच वारुळ

कणकण जमऊन बाधंले आहे मुंगीने माडी सारखे घरटे, मातीची पारख आणि जमिनीची ओळख तीला माणसापेक्षा जास्तच असते. काय आहे तिच्याकडे? ना विट, वाळु ना सिमेंट, पण कस...

आपणच विठ्ठल बदलतो.

माझ्या विठ्ठलाला म्हणे बडव्यांनी घेरलाय म्हणुन का तुम्ही आता सत्तेचा हात धरलाय. खरा,खोटा भक्त असा भेद तो कधी करत नाही. आपल्याच भक्तीत राहते नेहमी कमतरता काही. तुम्हीच घेरायचा...

साखर चपाती

गरम गरम करावी चपाती तव्यावर. त्यावर जाडसर साजुक तुपाची लेअर. आता मग भुरभुरावी जराशी साखर. रोल रोल करुन, ताव मारावा त्यावर. सकाळी तर व्हायचाच नाष्टा पोटभर. गरज डब्याची ही...

गांधी,

देश-परदेशाच्या, जाती-धर्माच्या सिमा नसतात, मानवी मुल्यांचा लढा लढणार्यांना. यश अपयाशाच्या तर कल्पनाही स्पर्शत नाही अशा त्यांच्या नजरेत असते आशा, त्यांच्या स्पर्शात प्राण. हृदयात शांती सदैव आणि माणुसकीला...

आपण ठरवायच.

संकर्षणची ची राजकारणावरशी कविता खूपच भाव खाऊन गेली. कोणालाच नाही सोडले, त्याने सगळ्यांचीच उडवली. लोकांच काय? त्यांना सगळीच मजा वाटते. आहो! राहत्या सोसायटीची निवडणूक म्हटलं तरी सगळ्यांची...

इलेक्शन प्रीमियर लीग

इलेक्शन आल की खेळाडू सगळेच असतात तयार. मिळेल त्या टिम मधुन खेळण्यासाठी इथे सगळ्यांची मारामार. राजकीय पक्ष इथं आयपीएल स्टाईल खेळात, कमी पडला खेळाडू की दुसर्या टिम...

अभ्यासपूर्ण भाष्य आणि विश्लेषणात्मक लेख थेट तुमच्या इनबॉक्समध्ये मिळवण्यासाठी आजच सबस्क्राइब करा आणि अपडेटेड रहा

spot_img